शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताने 2007 मध्येच ताकद दाखविली असती; इस्रोच्या माजी संचालकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:19 IST

जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे.

हैदराबाद : भारताने अंतराळामध्ये उपग्रह पाडण्याची शक्ती मिळविल्याने इस्रो आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. मात्र, इस्रोच्या माजी संचालकांनी भारत ही ताकद 2007 मध्येच दाखवू शकला असता, पण राजकीय इच्छाशक्तीच नव्हती असा खुलासा केला आहे. चीनने 2007 मध्ये ही चाचणी केली होती. त्यावेळी भारताकडेही असे तंत्रज्ञान बनविण्याची शक्ती होती असेलही त्यांनी सांगितले. 

जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याद्वारे राजकीय इच्छाशक्ती असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्यात तेवढी हिंमत आहे, असेही त्यांनी सांगितले. नायर हे स्पेस कमिशनचे प्रमुख राहिले आहेत. तसेच 2003 ते 2009 मध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिवही राहिले आहेत.

जेव्हा नायर यांना विचारले गेले की, 2007 मध्ये भारत अशी चाचणी घेऊ शकत होता का? यावर त्यांनी होय असे उत्तर दिले. तसेच तेव्हाची राजकीय इच्छाशक्ती कमी असल्याने ते शक्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले. 

तर डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले की , आम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तेव्हाच्या सरकाराने हा प्रस्ताव सकारात्मक घेतला नाही. यामुळे आम्ही पुढे काहीच करू शकलो नाही. डॉ. सारस्वत यांनी सांगितले की, जेव्हा सध्याचे डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी आणि अजित डोवाल यांनी मोदींमसोर हा प्रस्ताव पुन्हा मांडला होता. पंतप्रधान मोदींनी धाडस दाखवत या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखविला. हेच जर 2012-13 मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली असती तर 2014-15 मध्येच ही चाचणी पार पडली असती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी