शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 05:17 IST

५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली. 

नवी दिल्ली : भारत अंतराळातून टेहळणी करण्यासाठी ५२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. चीन, पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम हे उपग्रह करतील तसेच त्यामुळे भारतीय लष्कराच्या संरक्षण सिद्धतेतही वाढ होणार आहे. ५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली. 

सूत्रांनी सांगितले की, सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने ७ ऑक्टोबर रोजी स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस-३) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला ७ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. सर्व उपग्रहांचे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या आधारे चालणार आहे. ३६ हजार किमी उंचीवर हे उपग्रह परस्परात संवाद साधतील. (वृत्तसंस्था)

असे आहेत तीन टप्पे- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस) मोहिमेला २००१ साली सुरुवात केली होती. - एसबीएस-१ मोहिमेद्वारे २००१मध्ये चार उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. नंतर एसबीएस-२ मोहिमेच्या अंतर्गत २०१३ मध्ये सहा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. आता एसबीएस मोहिमेचा तिसरा टप्पा अंमलात येणार आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन