शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

‘इंडिया’ एकजुटीने लढा देईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:30 IST

पत्रकार परिषदेत गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरविल्याचा आरोप केला. 

कूचबिहार : तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी देशभरातील अन्यायाचा सामना करण्यासाठी विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. ही आघाडी अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देईल, असे ते येथे म्हणाले. पत्रकार परिषदेत गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरविल्याचा आरोप केला. 

आम्हाला बंगाल आणि भारतात भाजपचा पराभव करायचा असेल, तर ममता बॅनर्जींची नितांत गरज आहे. आम्ही यावर तोडगा काढू. ममतांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे. - जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा