शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 18:28 IST

सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल.

ठळक मुद्देनिती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे'2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल''भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश '

नवी दिल्ली - सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. निती आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नर्समध्ये सादर केलेल्या न्यू इंडिया @2022 डॉक्युमेंटमध्ये ही माहिती दिली आहे. भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश असेल असा अंदाजही राजीव कुमार यांनी लावला आहे. 

2022 मध्ये भारत कुपोषणमुक्त असेल असाही अंदाज राजीव कुमार यांनी आपल्या डॉक्युमेंटमधून केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 2019 पर्यंत भारतात सरकार प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावाशी जोडले जाण्यात सक्षम होईल. याशिवाय 2022 पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 उच्च शिक्षण संस्था असतील असंही सांगण्यात आलं आहे. 

प्रधानमंत्री आदर्श गाव योजनेअंतर्गत सर्व गावांना 'माडेल विलेज'चा दर्जा देण्यात येईल असंही रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. 2022 पर्यत भारत गरिबीचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगTerrorismदहशतवादCorruptionभ्रष्टाचार