शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 07:09 IST

India vs Pakistan War: सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: ८१४ किमी लांब असलेली 'एलओसी' म्हणजे नियंत्रण रेषा नक्की आहे तरी काय? गेल्या ७७ वर्षापासून केवळ बातम्यांमधली एक ओळ नव्हे, तर एक सतत जिवंत रणभूमी बनून राहिलेली ही रेषा आहे. अखनूर सेक्टरमधील मनावर तवीच्या भुरेचक गावापासून सुरू होणारी आणि कारगिलमध्ये सियाचीन ग्लेशियरला भेटणारी नियंत्रण रेषा आज जगातील सर्वात धोकादायक मानली जाते. कारण क्वचितच असा एक दिवस जातो जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये गोळीबाराची घटना घडत नाही. म्हणूनच याला जगाची जिवंत युद्धभूमी म्हणूनही ओळखले जाते.

सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होतो.

आंतरराष्ट्रीय सीमापाकिस्तानबरोबर जम्मू-काश्मीरच्या २६४ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पंजाब राज्यातील पहाडपूर भागापासून सुरू होऊन अखनूर सेक्टरच्या मनावर तवी भूरेचक गावापर्यंत जाते. याला आंतरराष्ट्रीय सीमा असे नाव दिले आहे.

सीमेचा आश्चर्यजनक पैलू हा आहे की, यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. हा सर्व भाग वादग्रस्त आहे, म्हणून त्याला वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. यात काही ठिकाणी सीमेचा वाद आहे तर, काही ठिकाणी कब्रस्तानचा. काही ठिकाणी शेतजमिनीचा वाद आहे.

एलओसी अर्थात...वर्ष १९४९ मध्ये पाक व भारत यांच्यात झालेल्या कराची समझोत्यानुसार, अंतर्गत युद्ध रोखल्यानंतर सीमेचे निर्धारण करण्यात आले. युद्धक्षेत्रांत त्याला युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा नावाने म्हटले जाते. याचा अर्थ असा की, युद्धबंदीच्या वेळी ज्याचे ज्या जागेवर नियंत्रण होते, तेथेच त्याचे नियंत्रण राहील. तेथून पुढे सैनिकांना जाता येत नाही. अशा प्रकारे दोन्ही देशांतील युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा म्हणजेच मानसिक व अदृश्य रूपात दोन्ही देशांना विभागणारी रेषा ८१४ किलोमीटरची आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवान