शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 07:09 IST

India vs Pakistan War: सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: ८१४ किमी लांब असलेली 'एलओसी' म्हणजे नियंत्रण रेषा नक्की आहे तरी काय? गेल्या ७७ वर्षापासून केवळ बातम्यांमधली एक ओळ नव्हे, तर एक सतत जिवंत रणभूमी बनून राहिलेली ही रेषा आहे. अखनूर सेक्टरमधील मनावर तवीच्या भुरेचक गावापासून सुरू होणारी आणि कारगिलमध्ये सियाचीन ग्लेशियरला भेटणारी नियंत्रण रेषा आज जगातील सर्वात धोकादायक मानली जाते. कारण क्वचितच असा एक दिवस जातो जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये गोळीबाराची घटना घडत नाही. म्हणूनच याला जगाची जिवंत युद्धभूमी म्हणूनही ओळखले जाते.

सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होतो.

आंतरराष्ट्रीय सीमापाकिस्तानबरोबर जम्मू-काश्मीरच्या २६४ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पंजाब राज्यातील पहाडपूर भागापासून सुरू होऊन अखनूर सेक्टरच्या मनावर तवी भूरेचक गावापर्यंत जाते. याला आंतरराष्ट्रीय सीमा असे नाव दिले आहे.

सीमेचा आश्चर्यजनक पैलू हा आहे की, यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. हा सर्व भाग वादग्रस्त आहे, म्हणून त्याला वर्किंग बॉर्डर म्हटले जाते. यात काही ठिकाणी सीमेचा वाद आहे तर, काही ठिकाणी कब्रस्तानचा. काही ठिकाणी शेतजमिनीचा वाद आहे.

एलओसी अर्थात...वर्ष १९४९ मध्ये पाक व भारत यांच्यात झालेल्या कराची समझोत्यानुसार, अंतर्गत युद्ध रोखल्यानंतर सीमेचे निर्धारण करण्यात आले. युद्धक्षेत्रांत त्याला युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा नावाने म्हटले जाते. याचा अर्थ असा की, युद्धबंदीच्या वेळी ज्याचे ज्या जागेवर नियंत्रण होते, तेथेच त्याचे नियंत्रण राहील. तेथून पुढे सैनिकांना जाता येत नाही. अशा प्रकारे दोन्ही देशांतील युद्धबंदी रेषा अर्थात नियंत्रण रेषा म्हणजेच मानसिक व अदृश्य रूपात दोन्ही देशांना विभागणारी रेषा ८१४ किलोमीटरची आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवान