शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 20:56 IST

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते.

इंडिया विरुद्ध भारत नावबदलाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. आता यावर देशाचा मूड काय आहे, याचा सर्व्हे आला आहे. सी वोटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत बहुतांश लोकांना इंडिया हे नाव तसेच हवे आहे. म्हणजेच त्यांचा इंडिया हे नाव काढून टाकण्यास विरोध आहे. 

घटनेतून इंडिया हा शब्द काढावा का? या प्रश्नावर 35.7 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. त्याचवेळी ५०.७ टक्के लोकांनी संविधानातून 'इंडिया' हा शब्द काढू नये, असे म्हटले आहे. तर 13.6 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.

देशाचे नाव काय असावे असे विचारले असता? 11 टक्के लोकांनी 'इंडिया'च्या बाजूने मत टाकले. 50 टक्के लोकांनी देशाचे नाव 'भारत' असायला हवे, असे म्हटले आहे. तर 38.6 टक्के लोकांनी राज्यघटनेतील सध्याच्या व्यवस्थेनुसार दोन्ही असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

I.N.D.I.A आघाडीमुळे भारत हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न झाला का? असाही प्रश्न विचारण्यात आला. 34.2 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. 41.7 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 24.1 टक्के लोकांनी काहीच उत्तर दिले नाही. 

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढेही 'भारत' हा शब्द दिसत होता. यावरून मोदी इंडिया हे नाव बदलतात की काय अशी चर्चा सुरु झाली होती. े

टॅग्स :Indiaभारत