शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 20:56 IST

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते.

इंडिया विरुद्ध भारत नावबदलाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. आता यावर देशाचा मूड काय आहे, याचा सर्व्हे आला आहे. सी वोटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत बहुतांश लोकांना इंडिया हे नाव तसेच हवे आहे. म्हणजेच त्यांचा इंडिया हे नाव काढून टाकण्यास विरोध आहे. 

घटनेतून इंडिया हा शब्द काढावा का? या प्रश्नावर 35.7 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. त्याचवेळी ५०.७ टक्के लोकांनी संविधानातून 'इंडिया' हा शब्द काढू नये, असे म्हटले आहे. तर 13.6 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.

देशाचे नाव काय असावे असे विचारले असता? 11 टक्के लोकांनी 'इंडिया'च्या बाजूने मत टाकले. 50 टक्के लोकांनी देशाचे नाव 'भारत' असायला हवे, असे म्हटले आहे. तर 38.6 टक्के लोकांनी राज्यघटनेतील सध्याच्या व्यवस्थेनुसार दोन्ही असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

I.N.D.I.A आघाडीमुळे भारत हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न झाला का? असाही प्रश्न विचारण्यात आला. 34.2 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. 41.7 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 24.1 टक्के लोकांनी काहीच उत्तर दिले नाही. 

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढेही 'भारत' हा शब्द दिसत होता. यावरून मोदी इंडिया हे नाव बदलतात की काय अशी चर्चा सुरु झाली होती. े

टॅग्स :Indiaभारत