शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 20:56 IST

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते.

इंडिया विरुद्ध भारत नावबदलाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. आता यावर देशाचा मूड काय आहे, याचा सर्व्हे आला आहे. सी वोटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत बहुतांश लोकांना इंडिया हे नाव तसेच हवे आहे. म्हणजेच त्यांचा इंडिया हे नाव काढून टाकण्यास विरोध आहे. 

घटनेतून इंडिया हा शब्द काढावा का? या प्रश्नावर 35.7 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. त्याचवेळी ५०.७ टक्के लोकांनी संविधानातून 'इंडिया' हा शब्द काढू नये, असे म्हटले आहे. तर 13.6 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.

देशाचे नाव काय असावे असे विचारले असता? 11 टक्के लोकांनी 'इंडिया'च्या बाजूने मत टाकले. 50 टक्के लोकांनी देशाचे नाव 'भारत' असायला हवे, असे म्हटले आहे. तर 38.6 टक्के लोकांनी राज्यघटनेतील सध्याच्या व्यवस्थेनुसार दोन्ही असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

I.N.D.I.A आघाडीमुळे भारत हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न झाला का? असाही प्रश्न विचारण्यात आला. 34.2 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. 41.7 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 24.1 टक्के लोकांनी काहीच उत्तर दिले नाही. 

G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढेही 'भारत' हा शब्द दिसत होता. यावरून मोदी इंडिया हे नाव बदलतात की काय अशी चर्चा सुरु झाली होती. े

टॅग्स :Indiaभारत