शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST

India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने नागरी वस्त्या आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्याने भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यादरम्यान, भारतीय नौदलही अरबी समुद्रामध्ये मोठ्या ताफ्यासह कराचीला लक्ष्य करण्यासाठी सज्ज होते, अशी माहिती आता समोर आली आहे. 

भारतीय सैन्यदलांनी दहशतवाद्यांना लक्ष्य करत राबवेल्या या मोहिमेदरम्यान, भारतीय नौदलाने कराचीजवळील अरबी समुद्रात ३६ युद्धनौकांची तैनाती केली होती. त्यात विमानवाहू नौका विक्रांतसह ७ फ्रिगेट, ७ पाणबुड्या आणि विनाशिकांचा समावेश होता. या तैनातीमधून भारतीय नौदलाने आपल्या आरमारी शक्तीचं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तसेच पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं.

एप्रिल महिन्यात २२ तारखेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात  कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भीषण हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारताच्या तिन्ही सेनादलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तानला जेरीस आणले होते.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि कुठल्याही हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल याची जाणीव पाकिस्तानला करून देणे हा ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी भारताने कराचीजवळ अरबी समुद्रामध्ये युद्धनौकांची जबरदस्त तैनाती केली होती. या तैनातीमुळे अखेरीस पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian navyभारतीय नौदलIndiaभारतPakistanपाकिस्तान