शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

भारताला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य उत्तम परताव्यामुळेच; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 05:14 IST

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली.

मुंबई : भारतीय भांडवली बाजारातून उत्तम परतावा मिळत असल्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील वावर वाढला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली.

सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. गुंतवणूकदार भारतातून बाहेर का जात आहेत, असे विचारले असता सीतारामन म्हणाल्या, मुळात भारतात त्यांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळत असल्यामुळे ते इथे गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या अपेक्षेनुसार परतावा मिळाल्यानंतर ते बाहेर पडत आहेत. पण, आता भांडवली गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदार भारताला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहेत.”

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली. या योजनेचे अनावरण करण्यासाठी सीतारामन सोमवारी मुंबईत आल्या होत्या. या अनावरणादरम्यान काही उद्योजकांना हमीपत्र देऊन या योजनेचे अनावरण करण्यात आले.

क्रेडिट गॅरेन्टी योजनेची व्याप्ती वाढण्याचे संकेत

एखादी बँक बंद पडली किंवा आर्थिक संकटात आली की बँकेवर अनेक निर्बंध येतात. मात्र, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेन्टी या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना बँकेतील ठेवीतून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त होते. मात्र, पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम या योजनेअंतर्गत देण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंत्रसामग्री खरेदीसाठी सह-तारणाची गरज नाही

या योजनेंतर्गत कारखान्याची यंत्रसामग्री, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांपर्यंत सह-तारणाची (कोलॅटरल) आता गरज भासणार नाही. दरम्यान, यावेळी भाववाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेच्या सहयोगाने सरकार या मुद्द्यावर प्राधान्याने काम करत असून, लवकरच भाववाढ आटोक्यात येईल.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन