शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:25 IST

नागरिक गरिबी, उपासमार, बेरोजगारी व महागाईने त्रस्त असल्याचं व्यक्त केलं मत

नागपूर/नवी दिल्ली : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि समृद्ध देश असूनही येथील लोकसंख्या गरिबी, उपासमार, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाईचा सामना करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी म्हटले आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेला श्रीमंत देश आहोत. आपला देश समृद्ध आहे, पण तेथील लोकसंख्या गरीब आहे जी उपासमार, बेरोजगारी, महागाई, जातिवाद, अस्पृश्यता आणि इतर अनेक समस्यांना तोंड देत आहे जे समाजाच्या प्रगतीसाठी चांगले नाही.

ग्रामीण भागात संधींचा अभावआरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशातील १२४ जिल्हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत मागे आहेत. देशात शहरी भागात खूप विकास झाला आहे; मात्र ग्रामीण भागात सुविधा आणि संधींचा अभाव असल्याने मोठी लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे.

कमी पगार अन् महागाईने मंदीवाढती महागाई आणि पगारात सतत कपात झाल्याने मंदीची भीती वाढली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारत