शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Afghanistan Crisis: मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:16 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यातच एअर इंडियाचं १९५६ फ्लाइटमधून ७८ जणांना घेऊन आणखी एक विमान अफगाणिस्तानहून निघालं आहे. यात २५ भारतीयांचा समावेश आहे. या सर्वांना काबुलहून भारतात आणलं जात आहे. (India engaged in evacuating people from Afghanistan 78 passengers took flight from Dushanbe)

याआधी सोमवारी भारतीय आणि अफगाण शीखांसह ७० हून अधिक जणांना हवाई दलाच्या विमानातून भारतात आणलं गेलं. यासोबतच अफगाणिस्तानातून १४६ भारतीय नागरिक कतारहून विविध विमानांतून सोमवारी भारतात पोहोचले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ७३० जणांना भारतात सुखरुपरित्या आणण्यात आलं आहे. तर आणखी दोनशे ते तीनशे जण अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. 

अमेरिकेनं आतापर्यंत १०,९०० लोकांची केली सुटकाव्हाइट हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून काबुलहून आतापर्यंत १०,९०० जणांची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकन हवाई दलानं आतापर्यंत ६,६०० जणांची तर विविध प्रवासी विमानांमधून ४,३०० जणांना अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान