शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:16 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यातच एअर इंडियाचं १९५६ फ्लाइटमधून ७८ जणांना घेऊन आणखी एक विमान अफगाणिस्तानहून निघालं आहे. यात २५ भारतीयांचा समावेश आहे. या सर्वांना काबुलहून भारतात आणलं जात आहे. (India engaged in evacuating people from Afghanistan 78 passengers took flight from Dushanbe)

याआधी सोमवारी भारतीय आणि अफगाण शीखांसह ७० हून अधिक जणांना हवाई दलाच्या विमानातून भारतात आणलं गेलं. यासोबतच अफगाणिस्तानातून १४६ भारतीय नागरिक कतारहून विविध विमानांतून सोमवारी भारतात पोहोचले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ७३० जणांना भारतात सुखरुपरित्या आणण्यात आलं आहे. तर आणखी दोनशे ते तीनशे जण अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. 

अमेरिकेनं आतापर्यंत १०,९०० लोकांची केली सुटकाव्हाइट हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून काबुलहून आतापर्यंत १०,९०० जणांची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकन हवाई दलानं आतापर्यंत ६,६०० जणांची तर विविध प्रवासी विमानांमधून ४,३०० जणांना अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान