शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चीन सीमेवर भारत राफेल तैनात करणार?; चर्चेसोबत भारताकडून युद्धसज्जताही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:22 IST

नी ड्रॅगनवर भारताला नाही विश्वास; सीमेवर गस्त वाढविली

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात सध्या शांततापूर्ण बोलणी सुरू असली तरी चिनी ड्रॅगनवर भारताला विश्वास नाही. महिनाअखेर संरक्षण ताफ्यात दाखल होणारी राफेल विमाने त्यामुळेच चीन सीमेवर तैनात करण्यावर भारतीय हवाई दलात सध्या चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून भारत-चीनमध्ये हिंसक झटापटीनंतर बोलणी सुरू आहे. दोन्ही देश तणाव कमी करणे, सीमेवरून सैन्य मागे हटविण्याच्या बाजूने असले तरी भारताने सीमेवर आपल्या हद्दीत गस्त वाढवली आहे.

दिल्ली व बीजिंगमध्ये राजनैतिक चर्चा, सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना भारताने मात्र सीमा सुरक्षेची तयारी सुरू केली आहे. एकीकडे आम्ही चर्चेला तयार आहोत, असे दाखवून युद्धसज्जताही सुरू असल्याचा संदेश त्यामुळे जाईल. विशेष म्हणजे दोन्ही देशांकडून अद्याप कोणतीही तीव्र प्रतिक्रिया येत नसली तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचक विधानामुळे चीन अस्वस्थ आहे. (चीनशी) चर्चा सुरू असली तरी त्यातून तोडगा निघेलच असे नाही; पण भारताच्या एक इंच जमिनीचा तुकड्यावरही कुणी कब्जा करू शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले होते.

भारताने रशिया, जर्मनीकडून तातडीने शस्त्रात्रे खरेदी करणार असल्याचे वृत्त २८ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. फ्रान्सकडूनही भारताने अत्यंत घातक शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. त्यातील राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर संरक्षण मंत्रालयात चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करीत आहे. येत्या २२ जुलै रोजी हवाई दलप्रमुख आरकेएस भदोरिया यांच्या नेतृत्वात कमांडर स्तरावरील सातही अधिकाºयांमध्ये २ दिवस चर्चा होणार आहे. पाकिस्तान व चीन सीमेवर हवाई संरक्षण सज्जता वाढविण्यावर त्यात भर असेल.

भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरूच

भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा याही आठवड्यात सुरू राहील. दोन्ही देशांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होतील. सीमेवर चर्चा सुरू असताना दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाकले आहे. चिनी दूतावास, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीनसंबंधांचा अभ्यास असणारे प्राध्यापक, पत्रकार, अभ्यासकांसाठी वेबिनार आयोजित केला, तर बीजिंगमध्ये भारतीय दूतावासानेही दोन्ही देशांचा अभ्यास असणाºयांना राजदूतांसमवेत चर्चेसाठी निमंत्रित केले होते.

विशेष म्हणजे दोन्ही देशांमधील या व्हर्च्यूअल संवादाचा भर व्यापारवृद्धीवरच होता. राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी मंत्रालय करीत आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन