शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

India China FaceOff: शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 10:39 IST

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या अशाप्रकारे भारताला धोका दिल्यानं संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने अद्यापही या प्रकरणी थेट प्रतिक्रिया दिली नाही. पण देशाच्या शहीदांचे बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी चीनचा बदला घेण्याची तयारी सुरु केली आहे. पेइचिंगच्या या करकुतीविरोधात भारत मोठ्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

१९७५ नंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष अत्यंत गंभीरस्थितीत येऊन पोहचला आहे. चीनच्या विश्वासघाताविरोधात भारताने चीनविरोधात रणनीती आखली आहे. भारत सैन्यापेक्षा चीनला आर्थिक आघाडीवर घेरण्याच्या तयारीत आहेत. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून चीनच्या आर्थिक नाड्या तोडण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही चीनला धडा शिकवण्याच्या मानसिकता भारताने केली आहे. आतापर्यंत चीनच्या गुंतवणुकदारांना भारतात सहज परवानगी मिळत होती, त्याचा वेग आता कमी केला जाईल. चीनी कंपन्यांना सरकारी अथवा खासगी क्षेत्रात अडचणी निर्माण करण्यात येतील. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनची मोठी मोबाईल कंपनी हुवेईला भारतात ५ जी मार्केटमध्ये प्रवेश मिळणं जवळपास कठीण झालं आहे.

असा झाला चीन आणि भारत यांच्यात संघर्ष? 

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली.  

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन