शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

India China FaceOff: ...असा निर्दयीपणा म्हणजे जिनेव्हा कराराचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:07 IST

एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : चीनच्या सैनिकांनी १५ जून रोजी कर्नल बी. संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला आणि त्यासाठी मध्ययुगीन साधने वापरली. यातून चीनने सरळसरळ जिनेव्हा कराराचे उल्लंघन केले आहे. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून २ किमीच्या आत गोळीबार आणि स्फोट करता येणार नाही असे ठरलेले आहे. एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेले रॉड, वजनदार दगडं, तार यांचा वापर करत भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या साधनांचा उल्लेख १९९६ च्या करारात केला गेलेला नसेल. पण, जिनिव्हा करारात याचा वापर करण्यास प्रतिबंध आहेत.या मध्ययुगीन साधनांबाबत भारत सरकारने अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण, सूत्रांचे म्हणणे आहे की, हा निर्दयीपणा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. याची माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यायला हवी.>करारात काय?भारत आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा हंगमी सदस्य बनलेला आहे आणि काही लोकांचे म्हणणे आहे की, भारताला चिनी क्रूरतेबाबत जागतिक मत तयार करावे लागेल. 1962 ला चीनच्या आक्रमणानंतर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मूळ जिनेव्हा करारात अतिरिक्त प्रोटोकॉल जोडले. 1977 च्या जिनेव्हा करारात कलम ३५, भाग ३ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, युद्धात साधनांची निवड करण्याबाबत दोन्ही बाजूंचा अधिकार अमर्यादित नाही. दुसºयाला पीडा होईल असे शस्त्र, साधने वापरण्यास प्रतिबंध आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन