शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

India China FaceOff: ...असा निर्दयीपणा म्हणजे जिनेव्हा कराराचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:07 IST

एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : चीनच्या सैनिकांनी १५ जून रोजी कर्नल बी. संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला आणि त्यासाठी मध्ययुगीन साधने वापरली. यातून चीनने सरळसरळ जिनेव्हा कराराचे उल्लंघन केले आहे. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून २ किमीच्या आत गोळीबार आणि स्फोट करता येणार नाही असे ठरलेले आहे. एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेले रॉड, वजनदार दगडं, तार यांचा वापर करत भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या साधनांचा उल्लेख १९९६ च्या करारात केला गेलेला नसेल. पण, जिनिव्हा करारात याचा वापर करण्यास प्रतिबंध आहेत.या मध्ययुगीन साधनांबाबत भारत सरकारने अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण, सूत्रांचे म्हणणे आहे की, हा निर्दयीपणा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. याची माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यायला हवी.>करारात काय?भारत आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा हंगमी सदस्य बनलेला आहे आणि काही लोकांचे म्हणणे आहे की, भारताला चिनी क्रूरतेबाबत जागतिक मत तयार करावे लागेल. 1962 ला चीनच्या आक्रमणानंतर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मूळ जिनेव्हा करारात अतिरिक्त प्रोटोकॉल जोडले. 1977 च्या जिनेव्हा करारात कलम ३५, भाग ३ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, युद्धात साधनांची निवड करण्याबाबत दोन्ही बाजूंचा अधिकार अमर्यादित नाही. दुसºयाला पीडा होईल असे शस्त्र, साधने वापरण्यास प्रतिबंध आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन