शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: LACवरील कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल योग्य जागी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:30 IST

पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.

हैदराबाद : भारत-चीन सीमेवरील वास्तविक रेषेवरील (एलएसी) कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल तयार आहे व योग्य जागी तैनात आहे, असे सूचक विधान हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केले आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.दुंडीगलमध्ये हवाईदल अकादमीमध्ये कम्बाईन्ड ग्रॅज्युएशन परेडला (सीजीपी) संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, भारतीय हवाई दल चीनच्या हवाई दलाची क्षमता, त्यांची विमानतळे, संचलनात्मक तळ व भागातील त्यांची तैनाती याबाबत पूर्ण अवगत आहे. कोणत्याही आकस्मिक स्थितीशी निपटण्यासाठी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले की, जगात शांतता नांदवी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. एलएसीवरील तणाव शांततेने निवळावा, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, त्याचवेळी कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास सक्षम आहोत.आमच्या सुरक्षेसाठी आम्ही सशस्त्र दलांना हरघडी तयार राहण्यास सांगितले आहे. गलवान खोऱ्यातील स्थिती म्हणजे जगाला हा छोटासा नजारा दिसला आहे की अगदी कमी कालावधीत आम्ही काय करू शकतो, असेही ते म्हणाले.>हवाई दल लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संकल्पित आहे व लडाखच्या गलवान खोºयातील आमच्या शूरवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत