शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

India China FaceOff: आमच्या काळात नव्हे, तर ६० वर्षांत देशाने ४३ हजार वर्ग किमी भूभाग गमावला, मोदी सरकारचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:25 IST

India China FaceOff: भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनबाबत जे वक्तव्य केले त्यावरून विरोधकांनी केलेली टीका म्हणजे वाह्यात असल्याचे उत्तर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, आमच्या हद्दीत चीनची घुसखोरी नाही, हे पंतप्रधानांचे वक्तव्य आमच्या सशस्त्र दलाच्या साहसानंतर उत्पन्न स्थितीशी संबंधित होते. भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.मोदी सरकारने गत सहा वर्षांच्या काळात प्रथमच आपल्या टीकाकारांना याची आठवण दिली की, गत ६० वर्षांत ४३ हजार वर्ग किमी जागा आपण गमावली आहे. मोदी सरकारने हे स्पष्ट केले की, आमच्या कार्यकाळात असा अवैध ताबा मिळविण्यास परवानगी दिली नाही. मात्र, याचीही उत्सुकता आहे की, सरकारने ६० वर्षांचाच उल्लेख का केला? ६७ वर्षांचा का नाही? साहजिकच, त्यांनी मागील सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख केला.सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नेहरू अथवा डॉ. मनमोहनसिंग यांनी हा भूभाग गमावला. २०१३ मध्ये चीनने भारताच्या क्षेत्रात १३ किमीपर्यंत आत डेपसांग भागापर्यंत घुसखोरी केली. तंबू ठोकले. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी संसदेत सांगितले होते की, चीनची एलएसीबाबत वेगळी समज आहे.>सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या नकाशात देशाचे चित्र स्पष्ट आहे. एलएसीवरील एकतर्फी परिवर्तनास सरकार परवानगी देणार नाही.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य काही नेत्यांनी मोदींच्या विधानावर टीका केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हे निवेदन केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस