शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

चीनला 1,126 कोटींचा झटका देण्याच्या तयारीत भारत, 'हा' मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 16:38 IST

हा प्रोजेक्ट चिनी कंपनीला देण्यात आल्याने विरोधी पक्षांसह स्वदेशी जागरण मंचदेखील कडाडून विरोध करत आहे. 

ठळक मुद्देभारत चीनविरोधात अनेक मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकतो. चीनी कंपन्यांनी मिळवलेले अनेक प्रोजेक्ट्स रद्द केले जाऊ शकतात.चीना सीमेवरील वादानंतर भारत सरकारने चीनी कंपन्यांना दिलेल्या प्रोजेक्ट्सचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली :भारतचीनविरोधात अनेक मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकतो. यात चीनी कंपन्यांनी मिळवलेले अनेक प्रोजेक्ट्स रद्द केले जाऊ शकतात. यात मेरठ रॅपिड रेल्वे प्रोजेक्टचाही समावेश आहे. सांगण्यात येते, की चीना सीमेवरील वादानंतर भारत सरकारने चीनी कंपन्यांना दिलेल्या प्रोजेक्ट्सचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. यात दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्टचाही समावेश आहे. सरकारकडून बोली रद्द करण्यासंदर्भात सर्वप्रकारच्या कायदेशीर बाबींचा विचार केला जात आहे. ही बोली सरकार रद्द करू शकते असेही मानले जात आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

असा आहे दिल्ली-मेरठ RRTS प्रोजेक्ट -दिल्ली-मेरठदरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर तयार करायचा आहे. या प्रोजेक्टमुळे दिल्ली, गाजियाबाद मार्गे मेरठला जोडला जाणार आहे. 82.15 किलो मीटर लांब आरआरटीएसमध्ये 68.03 किलो मीटर एवढा भाग उंच आणि 14.12 किलो मीटर अंडरग्राउंड असेल. या प्रोजेक्टचा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या नागरिकांना अधिक फायदा होईल.

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

यामुळे होतोय विरोध -दिल्ली-मेरठ ​आरआरटीएस प्रोजेक्टचे अंडरग्राउंड स्ट्रेच बनवण्यासाठी सर्वात कमी बोली चीनच्या शांघाय टनेल इंजिनियरिंग कंपनी लिमिटेडने (STEC) लावली आहे. एसटीईसीने 1,126 कोटी रुपयांची बोली लावली आहे. हे स्ट्रेचचे काम चिनी कंपनीला देण्यात आल्याने विरोधी पक्षांसह स्वदेशी जागरण मंचदेखील कडाडून विरोध करत आहे. 

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

पाच कंपन्यांनी लावली बोली -दिल्ली-मेरठ RRTS कॉरिडोरमध्ये न्यू अशोक नगरमधून साहिबाबाददरम्यान 5.6 किमीपर्यंत अंडरग्राउंड सेक्शन तयार होणार आहे. यासाठी पाच कंपन्यांनी बोली लावली होती. यात चीनी कंपनी STECने सर्वात कमी 1,126 कोटी रुपयांची बोली लावली. भारतीय कंपनी लार्सन अँड टूब्रोने (L&T) 1,170 कोटी रुपयांची बोली लावली होती.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश