शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

India-China Border Clash: तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:33 IST

तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, संघर्षाबाबत ते म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते.

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमधील झाली चकमक ही चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन केले जाऊ नये, असे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमन यांनी म्हटले आहे. एका एका मुलाखती दरम्यान बोलत होते..

आपण चीनवर अधिक अवलंबून - जर्मनीभारत आणि युरोपीय युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कारारासंदर्भात एकरमन यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, जर्मनीला हा एफटीए हवा आहे. यामुळे, आमचा भारतसोबतचा व्यापार पूर्णपणे बदलेल. सध्या आम्ही चीनवर अधिक अवलंबून आहोत. आम्हाला इतर देशांसोबतही व्यापार वाढवा लागेल. दूर्दैवाने, आमच्या प्राधान्य क्रमात भारत तेवढ्या वरच्या पातळीवर नाही, जेवढे त्याने असायला हवे. 

याच बरोबर लोकसंख्या आणि इतर काही कंगोऱ्यांचा विचार केल्यास, भारताशिवाय कुठलाही देश चीनचा सामना करू शकत नाही. लोक अजूनही व्हिएतनाम आणि मलेशियाकडे बघतात. त्यांचा दृष्टीकोन असा का आहे, हे मला माहीत नाही. कदाचित भारतातील संरक्षणवादी वातावरण आणि रेग्युलेशन्सची समस्या हे यामागील कारण असू शकते, असेही एकरमन म्हणाले.

तवांग चकमकीमुळे चिंतित -तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको. ते म्हणाले, इतर गोष्टींबरोबरच जेव्हा एनर्जी दराचा विषय येतो, निर्वासितांचा प्रश्न येतो. जेव्हा रशियाचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही युरोपात रशियाच्या या आक्रमकतेकडे युद्धाच्या स्वरुपात पाहतो. 

एकरमन म्हणाले, आपल्याकडे तवांग चकमकीसंदर्भात पूर्ण माहिती नाही. मात्र तेथे हिंसाचार होत आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये हिंसाचार होत होता. पण आता तो पूर्वेकडील देशांमध्येही होऊ लागला आहे. हा चिंतेचा विषय आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनGermanyजर्मनीSoldierसैनिक