शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Independence Day : स्वातंत्र्याच्या दोन दिवसआधी कसे होते चित्र, पाकिस्तानातून येत होत्या रक्ताने माखलेल्या रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:48 IST

बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं.

नवी दिल्ली : बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासोबतच देशाची फाळणीही झाली होती. आणि या फाळणीच्या कितीतरी वेदनादायी कहाण्या आहेत. एका आकडेवारीनुसार विभाजनावेळी लाखों लोकांना मारले गेले होते. 

धर्माच्या आधारावर केल्या गेलेल्या या विभाजनामुळे कोट्यवधी लोकांना आपल्या पुर्वजांची घरे सोडून दुसऱ्या जागेवर शरण घ्यावी लागली होती. असेही म्हटले जाते की, हे इतिहासातील सर्वात मोठं विस्थापन होतं. लाखो हिंदूंना पाकिस्तानातूनभारतात यावं लागलं होतं. यावेळी जो नरसंहान झाला तो अंगावर शहारे आणणारा होता. शिख आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू झाले होते. 

जसेही देशाला दोन भागात विभागले गेले तसे हिंदू-मुस्लिम यांचंही विभाजन झालं. महिलांवर बलात्कार केले गेले आणि अनेकांची हत्या करण्यात आलीय. १३ ऑगस्ट १९४७ ला मुस्लिम महिला रेल्वेने पाकिस्तानला जाण्यास रवाना झाल्या होत्या. याचप्रकारे पाकिस्तानातून हिंदू महिला भारताकडे निघाल्या होत्या. दोन्हीकडून ज्या रेल्वे येत होत्या त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यांनी भरलेल्या होत्या.

एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष करण्याची तयारी सुरु होती तर दुसरीकडे रक्ताची होळी खेळली जात होती. जिकडे बघावं तिकडे केवळ मृतदेत दिसत होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान