शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Independence Day : स्वातंत्र्याच्या दोन दिवसआधी कसे होते चित्र, पाकिस्तानातून येत होत्या रक्ताने माखलेल्या रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:48 IST

बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं.

नवी दिल्ली : बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासोबतच देशाची फाळणीही झाली होती. आणि या फाळणीच्या कितीतरी वेदनादायी कहाण्या आहेत. एका आकडेवारीनुसार विभाजनावेळी लाखों लोकांना मारले गेले होते. 

धर्माच्या आधारावर केल्या गेलेल्या या विभाजनामुळे कोट्यवधी लोकांना आपल्या पुर्वजांची घरे सोडून दुसऱ्या जागेवर शरण घ्यावी लागली होती. असेही म्हटले जाते की, हे इतिहासातील सर्वात मोठं विस्थापन होतं. लाखो हिंदूंना पाकिस्तानातूनभारतात यावं लागलं होतं. यावेळी जो नरसंहान झाला तो अंगावर शहारे आणणारा होता. शिख आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू झाले होते. 

जसेही देशाला दोन भागात विभागले गेले तसे हिंदू-मुस्लिम यांचंही विभाजन झालं. महिलांवर बलात्कार केले गेले आणि अनेकांची हत्या करण्यात आलीय. १३ ऑगस्ट १९४७ ला मुस्लिम महिला रेल्वेने पाकिस्तानला जाण्यास रवाना झाल्या होत्या. याचप्रकारे पाकिस्तानातून हिंदू महिला भारताकडे निघाल्या होत्या. दोन्हीकडून ज्या रेल्वे येत होत्या त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यांनी भरलेल्या होत्या.

एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष करण्याची तयारी सुरु होती तर दुसरीकडे रक्ताची होळी खेळली जात होती. जिकडे बघावं तिकडे केवळ मृतदेत दिसत होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान