शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सणांच्या तोंडावर विशेष रेल्वेच्या भाड्यात वाढ, विरोधी पक्षांनी केला जोरदार विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:03 IST

उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या वेगवेगळ्या शहरांत या दिवसांत मोठ्या संख्येने लोक सणांमुळे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने लोकांची गर्दी पाहून विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेगाड्या तर सोडल्या; परंतु सरकारने सोबतच पैसे वसुलीही सुरू ठेवली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सणांच्या तोंडावर मोदी सरकार चालवीत असलेल्या ३९२ विशेष रेल्वेगाड्यांच्या प्रवासभाड्यावरून राजकीय लढाई सुरू झाली आहे ती बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना. 

उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या वेगवेगळ्या शहरांत या दिवसांत मोठ्या संख्येने लोक सणांमुळे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने लोकांची गर्दी पाहून विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेगाड्या तर सोडल्या; परंतु सरकारने सोबतच पैसे वसुलीही सुरू ठेवली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सामान्य रेल्वेगाडीच्या तुलनेत विशेष रेल्वेगाडीचे भाडे २५ ते ३० टक्के वाढवले आहे.  काँग्रेसने सरकारच्या या भाडेवाढीला विरोध करून ही वाढ मागे घेण्याची मागणी केली. पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, कोरोनाच्या या दिवसांत एकीकडे लोक बेरोजगारीला तोंड देत असताना, नोकऱ्या गमवाव्या लागत असताना, वेतन कपात होत असताना लोकांना आर्थिक मदत न देता सरकार त्यांच्या खिशावर दरोडा घालत आहे. 

६७० भाडे ९२० कसे झाले?- गौरव बल्लभ यांनी उदाहरण दिले की, स्लीपर श्रेणीत पाटणा ते मुंबईचे भाडे ६७० रुपये आहे; परंतु सरकार विशेष रेल्वेतून प्रवासासाठी ९२० रुपये वसूल करीत आहे. 

- सरकारने हे सांगावे की, वाढीव भाडे का घेतले जात आहे? सरकार सार्वजनिक संस्थांना व्यापाराचे साधन मानत आहे का?

- उच्चपदस्थ सूत्रांनुसार विरोधी पक्ष बिहार निवडणुकीत प्रचारात हा मुद्दा पूर्णपणे उचलणार आहे, म्हणजे सरकारला त्याचा निर्णय मागे घ्यावा लागेल.  

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतBiharबिहारticketतिकिट