शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फाशीपेक्षा शिक्षा होण्याचे प्रमाण वाढायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:45 AM

पोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही.

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीेची तरतूद करून नव्हे तर आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली तरच लैैंगिक अत्याचारांना आळा घालता येईल, असे मत पोलीस व तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.निर्भया प्रकरणानंतर उसळलेली संतापाची लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने न्या. जे. एस. वर्मा यांच्या समिती नेमली. तिच्या शिफारशीनुसार बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये बदल करून गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. हा सुधारित कायदा २ एप्रिल २०१३ रोजी अमलात आला. मात्र नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ साली ३८ हजार ९४७ बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले, २३ २०१७ साली बलात्काराची ३४ हजार ६५१ प्रकरणे घडली.त्याआधी २०१६ साली अल्पवयीन मुलांचे लैैंगिक शोषण केल्याचे ३६ हजार २२ गुन्हे नोंदविले गेले, त्यात १९ हजार ७५६ प्रकरणे ही बलात्काराची आहेत. बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. मात्र या प्रकरणांचे खटल्यामध्ये आरोपीचा गुन्हा शाबित होऊन त्यांना प्रत्यक्षात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.अनेकदा पुराव्याअभावी सुटकापोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही. आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता होत असते. त्यामुळे पीडित व्यक्त तक्रार करण्यास कचरते.

टॅग्स :Rapeबलात्कार