शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 05:59 IST

किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी केंद्र सरकारने घेतला. ही वाढ कौशल्ये आणि क्षेत्रानुसार भिन्न आहे.

केंद्रीय श्रम आयुक्तांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केला असून वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. किमान वेतन कायदा १९४८ अन्वये केंद्र आणि राज्य सरकारे अशा दोघांनाही आपापल्या अखत्यारीतील क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन ठरविण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे.

बांधकाम मजूर, मालाची चढ-उतर करणारे कामगार, सुरक्षा रक्षक, चौकीदार, घरगुती कामगार, खाण कामगार आणि शेतमजूर यांना याचा लाभ हाेणार आहे. याआधीची किमान वेतनातील वाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली होती. किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

राेज किती मिळावे, महिन्याला किती असावे?

बांधकाम, स्वच्छता, सफाई, माल चढ-उतार क्षेत्रातील अकुशल कामगारांचे किमान वेतन आता ७८३ प्रति दिन अथवा २०,३५८ रुपये प्रतिमहिना (जे अधिक असेल ते). अर्धकुशल कामगारांसाठी ते ८६८ रुपये प्रतिदिन अथवा २२,५६३ रुपये प्रतिमहिना. लिपिक आणि निशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी ते ९५४ रुपये प्रतिदिन अथवा २४,८०४ रुपये प्रतिमहिना. सशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी किमान वेतन १,०३५ रुपये अथवा २६,९१० रुपये प्रतिमाह निश्चित करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी