शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मद्यपी वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ, थर्ड पार्टी विमा अनिवार्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:07 IST

दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.

नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.सध्याच्या दारू पिऊन गाडी चालविणा-या चालकामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाविरोधात कलम ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही शिक्षा वाढवण्यात येणार आहे.समितीने वाहतूक कायद्यात बदल सुचवताना, प्रत्येक वाहतूक पोलीस व परिवहन अधिका-याकडे बॉडी कॅमेरा असावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-याचे कृत्य कॅमे-यात टिपता येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.

टॅग्स :carकार