शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मद्यपी वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ, थर्ड पार्टी विमा अनिवार्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:07 IST

दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.

नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.सध्याच्या दारू पिऊन गाडी चालविणा-या चालकामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाविरोधात कलम ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही शिक्षा वाढवण्यात येणार आहे.समितीने वाहतूक कायद्यात बदल सुचवताना, प्रत्येक वाहतूक पोलीस व परिवहन अधिका-याकडे बॉडी कॅमेरा असावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-याचे कृत्य कॅमे-यात टिपता येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.

टॅग्स :carकार