शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मद्यपी वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ, थर्ड पार्टी विमा अनिवार्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:07 IST

दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.

नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविणा-यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचे ठरविले असून, यापुढे मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याचा विचार आहे.सध्याच्या दारू पिऊन गाडी चालविणा-या चालकामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाविरोधात कलम ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही शिक्षा वाढवण्यात येणार आहे.समितीने वाहतूक कायद्यात बदल सुचवताना, प्रत्येक वाहतूक पोलीस व परिवहन अधिका-याकडे बॉडी कॅमेरा असावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-याचे कृत्य कॅमे-यात टिपता येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.

टॅग्स :carकार