शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गेल्या वर्षी तुम्ही रिटर्न्स (आयकर परतावा) भरले नव्हते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:30 IST

काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे. त्यांनी काय करावे?

मुंबई- 31 जुलै  तारिख जवळ येते तशी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होते. आयकर परतावा भरण्यासाठी संबंधित आर्थिक वर्षाची साधारणपणे 31 जुलै ही शेवटची तारिख असते. अर्थाच 2017-18 या आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यासाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु तरिही काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे.

वेळेत आयकर परतावा न भरण्याचे अनेक तोटे आहेत त्यामुळे आयकर परतावा वेळेत भरावा असेच आवाहन सर्वांना केले जाते. आयकर परतावा वेळेत न भरल्यास तुमच्यावर व्याजही देण्याची वेळ येऊ शकते, तुम्हाला दंड होऊ शकतो.

सरकारने जाहीर केलेल्या विहित वेळेत जर आयकर परतावा भरता आला नाही तर त्या आर्थिक वर्षाचा शेवट होण्याआधी आपल्याला परतावा भरता येतो. याचाच अर्थ 31 मार्च पर्यंत आयकर परतावा भरता येतो. 2016-17 या आर्थिक वर्षासाठीच्या परताव्यासाठी मात्र त्यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.2017-18 या आर्थिक वर्षाच्या परताव्यास उशिर झाल्यास5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होईल.5 लाखांहून अधिकचे करयोग्य उत्पन्न असणाऱ्यांना या आर्थिक वर्षात 31 डिसेंबरपर्यंत परतावा भरल्यास 5000 रुपये दंड होईल आणि त्यानंतर भरल्यास 10, 000 रुपये दंडापोटी द्यावे लागतील.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIndiaभारत