शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 08:43 IST

रात्री चालकाला हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला हाेता. पुलाचा एक भाग २०२२मध्येच पुरात वाहून गेला हाेता.

बरेली : प्रवास करताना आजकाल अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. आपल्याला जिथे जायचे आहे, तिथे पाेहाेचण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, काही वेळा लाेक यामुळे अडचणीत आले. उत्तर प्रदेशात बरेली जिल्ह्यात अशीच घटना घडली. टॅक्सीने जाणाऱ्या तीन प्रवाशांना चुकीचा रस्ता दिसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

मैनपुरी येथील रहिवासी काैशलकुमार, फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित कुमार हे एका विवाह समारंभातून रात्री परतत हाेते. बरेलीमार्गे त्यांना गाझियाबाद येथे जायचे हाेते. मॅपवर त्यांना दाखविलेल्या रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम अर्धवट हाेते. रात्री चालकाला हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला हाेता. पुलाचा एक भाग २०२२मध्येच पुरात वाहून गेला हाेता. घटना घडल्या नंतर बऱ्याच वेळापर्यंत मदतकार्य सुरु झाले नव्हते.

अर्धवट पुलावर माहिती फलकच नव्हता 

त्याला गाडी थांबविता आली नाही आणि ते गाडीसह रामगंगा नदीत थेट २५ फूट उंचीवरून काेसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी काही लाेकांच्या लक्षात आला. या पुलावर काेणत्याही प्रकारचा फलक लावलेला नव्हता, ज्यामुळे पुलाचे काम अर्धवट आहे, हे लक्षात येईल.

टॅग्स :Accidentअपघात