शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शहिदांच्या स्मरणार्थ ‘माझी माती, माझा देश’;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:16 IST

आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील.

नवी दिल्ली : ‘देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्यदिनापूर्वी ‘माझी माती, माझा देश’ (मेरी माटी, मेरा देश) मोहीम सुरू केली जाईल,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केली. 

आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील.

हज यात्रेची सवलत कुणाला?यावेळी हज यात्रेहून परतलेल्या महिलांचीही अनेक पत्रे आपल्याला मिळाली आहेत, ज्यामुळे मनाला खूप समाधान मिळते, या त्या महिला आहेत ज्यांनी महरमशिवाय हज यात्रा केली. अशा महिलांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. हा मोठा बदल आहे, असे मोदी म्हणाले. यापूर्वी मुस्लिम महिलांना महरमशिवाय ‘हज’ करण्याची परवानगी नव्हती.

देशभरात अमृत कलश- ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या काेनाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन दिल्लीत पोहोचेल. देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ कलशातील माती आणि झाडे टाकून ‘अमृत उद्यान’ बांधण्यात येईल.- हे अमृत उद्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक बनेल. गेल्यावर्षी मी लाल किल्ल्यावरून २५ वर्षांसाठी ‘पंच प्राण’ बोललो होतो. ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे  ‘पंच प्राण’ पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरIndependence Dayस्वातंत्र्य दिनBJPभाजपा