शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

Narendra Modi: मुंबई सारख्या शहरात प्रोजेक्ट तोवर वेगाने उतरवले जाऊ शकत नाहीत, जोवर...; पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 19:39 IST

मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही, पण...!

शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ आणि राजकीय इछाशक्तीची कमी नाही. मात्र आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, मुंबई सारख्या शहरात, तोवर प्रोजेक्ट वेगाने उतरवले जाऊ शकत नाहीत, जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राधान्य क्रमावर विकास नसेल. जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते आणि जेव्हा शहरांमध्ये  सुशासनासाठी समर्पित शासन असते, तेव्हाच ही कामे वेगाने जमिनीवर येऊ शकतात. यामुळेच मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिकाही मोठी आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही -मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही, केवळ मुंबईच्या हक्काच्या पैशांचा योग्य जागी विनियोग व्हायला हवा. जर तो भ्रष्टाचारात लागेल, बँकांच्या तिजोरीत पडून राहील, विकास कामे रोखण्याची प्रवृत्ती असेल, तर मुंबईचे भविष्य उज्वल कसे होईल, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. मुंबईतील लोकांना, येथील सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा, हे शहर विकासाठीशी तरसावे, अशी स्थिती २१ व्या शतकातील भारतासाठी अस्वीकार्य आहे आणि शिवजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर कधीच होऊ शकत नाही, असे म्हणत मोदींनी नाव न घेता महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (उद्धव ठाकरे गट) हल्ला चढवला.

दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे -भाजपचे सरकार असो अथवा एनडीएचे सरकार असो, राजकीय स्वार्थासाठी विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. आधी मुंबईत असं होताना वारंवार पाहिले आहे.पीएम स्वनिधी योजनाही याचे उदाहरण आहे. असेही मोदी यावेळी म्हणाले. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. तसेच, शिंदे-फडणवीसांची जोडी तुमचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वासही महाराष्ट्रातील जनतेला दिला. दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी 11 पावले येण्यास तयार आहे, असेही मोदी यावेळी म्हटले. मुंबईच्या या विकासकामांसाठी मी मुंबईचे, महाराष्ट्राचे आणि मुंबई ही देशाची राजधानी असल्याने देशातील जनतेचे अभिनंदन करतो, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका