शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मराठा आरक्षण प्रकरणात मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:25 IST

आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा इंदिरा साहनी प्रकरणातील ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरविणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्धच्या अपिलांवर अंतिम सुनावणी घेण्याआधी काही अत्यंत महत्त्वाचे अनुषंगिक कायदेशीर मुद्दे निर्णयासाठी ११ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावे का, यावरील तीन दिवस झालेले युक्तिवाद शुक्रवारी अपूर्ण राहिले. सुप्रीम कोर्टात पुढील युक्तिवाद १ सप्टेंबर रोजी होतील.

आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा इंदिरा साहनी प्रकरणातील ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल आहे. या प्रकरणी आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने हा प्रश्न त्याहूनही मोठ्या घटनापीठाकडे सोपवावा, अशा अर्जांवर ही सुनावणी न्या. एल. नागेश्वर राव, न्या. दीपक गुप्ता व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठापुढे झाली. मुख्य अपिलांवर अंतिम सुनावणी कधी घ्यायची व अंतरिम स्थगिती द्यायची की नाही हे विषयही खंडपीठाने १ सप्टेंबरलाच ठेवले आहेत. त्यामुळे त्या दिवशी कोर्ट काय ठरविते यावर मराठा आरक्षणाचे लगेचचे भवितव्य बव्हंशी ठरेल, असे दिसते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण