शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मराठा आरक्षण प्रकरणात मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:25 IST

आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा इंदिरा साहनी प्रकरणातील ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरविणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्धच्या अपिलांवर अंतिम सुनावणी घेण्याआधी काही अत्यंत महत्त्वाचे अनुषंगिक कायदेशीर मुद्दे निर्णयासाठी ११ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावे का, यावरील तीन दिवस झालेले युक्तिवाद शुक्रवारी अपूर्ण राहिले. सुप्रीम कोर्टात पुढील युक्तिवाद १ सप्टेंबर रोजी होतील.

आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा इंदिरा साहनी प्रकरणातील ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल आहे. या प्रकरणी आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने हा प्रश्न त्याहूनही मोठ्या घटनापीठाकडे सोपवावा, अशा अर्जांवर ही सुनावणी न्या. एल. नागेश्वर राव, न्या. दीपक गुप्ता व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठापुढे झाली. मुख्य अपिलांवर अंतिम सुनावणी कधी घ्यायची व अंतरिम स्थगिती द्यायची की नाही हे विषयही खंडपीठाने १ सप्टेंबरलाच ठेवले आहेत. त्यामुळे त्या दिवशी कोर्ट काय ठरविते यावर मराठा आरक्षणाचे लगेचचे भवितव्य बव्हंशी ठरेल, असे दिसते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण