शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, सुषमा स्वराज यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 22:24 IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

जयपूर - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या वृत्ताचे सुषमा स्वराज यांनी खंडन केले आहे. " मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे खरे आहे. मात्र मी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, असे त्या म्हणाल्या. जयपूर येथे आलेल्या सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. " दोन वर्षांपूर्वी झालेल्या किडनी प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मला धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी दीर्घकाळापासून प्रचारसभांपासून दूर आहे. मी जेव्हा जेव्हा निवडणुकांच्या कार्यक्रमांना जाते तेव्हा माझ्या कार्यक्रमांचे आयोजन बंद ठिकाणी व्हावे, असा माझा प्रयत्न असतो, धुळीपासून दूर राहणे माझ्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे आणि त्याला माझे प्राधान्य आहे." असे स्वराज यांनी सांगितले. त्यामुळेच मी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजPoliticsराजकारणBJPभाजपा