शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

सत्ता टिकवायची असेल तर सेंगोटेयन यांना बनवा मुख्यमंत्री, बंडखोर आमदारांची अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:14 IST

पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे.

चेन्नई, दि. 23 - पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे. या बंडाचे नेतृत्व करत असलेले दिनकरन सध्या दुहेरी डिप्लोमसीवर काम करत आहेत. एकीकडे ते पलानीस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी डीएमकेच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे सरकार टिकवायचे असेल तर आमच्या पसंतीचा मुख्यमंत्री बनवा अशी अट त्यांनी अण्णा द्रमुकला घातली आहे. दिनकरन यांच्या या डबल गेममुळे अण्णा द्रमुकमधील नेत्यांची झोप उडाली आहे. तर डीएमकेही संभ्रमित झाली आहे. दिनकरन यांनी के. ए. सेंगोटेयन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सूचवले आहे. मात्र दिनकरन यांच्या या प्रस्तावाला सत्ताधारी अण्णा द्रमुकने अद्याप फार महत्त्व दिलेले नाही. यासंदर्भात पलानीस्वामी गटाच्या एका नेत्याने सांगितले की, मुख्यमंत्री बदलल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे दिनकरन यांच्या गटाकडून सांगण्यात आले आहे. मात्र नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे.   एकीकडे सेंगोटेयन यांचे नाव दिनकरन यांच्याकडून पुढे करण्यात येत असतानाच शशिकला यांचे भाऊ व्ही. के. दिवाकरन यांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांना मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांना राज्यपालांना एक पत्र लिहिले असून, आम्ही पाठिंबा काढून घेत आहोत. मात्र अण्णा द्रमुकचे सरकार पाडण्याची आमची इच्छा नाही. असे म्हटले होते. त्यावरून केवळ मुख्यमंत्री बदलणे हाच त्यांचा प्रयत्न असून. सरकार पाडण्याचा त्यांचा इरादा नसल्याचे स्पष्ट होत आहे.   माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतचे रोज नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट  एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच या आमदारांच्या गटामधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे.  दरम्यान, 19 आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून 135 आमदार आहेत. मात्र संभाव्य फोडाफोडीमुळे पलानीस्वामी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे.  

टॅग्स :Indiaभारत