शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?"

By कुणाल गवाणकर | Updated: January 16, 2021 15:27 IST

काँग्रेस खासदार मनिष तिवारींचा कोरोना लसीकरणावर सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची आवश्यक असताना त्या न करता कोरोना लसींच्या वापरास परवानगी दिल्याचं काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं. कोरोना लस इतकी परिणामकारक आहे, मग सरकारमधील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यानं ती का घेतली नाही, असा सवाल लोकसभेत आनंदपूर साहिबचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिवारींनी उपस्थित केला.जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष ज्यो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेझ आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली आहे. इतरही देशांच्या प्रमुखांनी कोरोना लस घेतली आहे. मग भारतात सरकारमधील कोणत्याही जबाबदार व्यक्तीनं लस का घेतली नाही? कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे ना? मग सरकारमधील व्यक्ती लस टोचून घेण्यात मागे का?, असे प्रश्न तिवारींनी विचारले.परवानगी देण्यात आलेल्या कोरोना लसींबद्दलही तिवारींनी सवाल उपस्थित केले आहेत. 'कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देणारी कोणतीही ठोस चौकट आपल्याकडे नाही. पण तरीही आपत्कालीन स्थितीत दोन लसींच्या मर्यादित वापरास परवानगी दिली गेली. कोवॅक्सिनची गोष्ट तर वेगळीच आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण न करताच कोवॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली गेली आहे,' असं तिवारींनी म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिस