शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

फास्टॅग नसल्यास भरावा लागेल दुप्पट टोल, उद्यापासून देशभर होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 05:44 IST

fastag : महामार्गांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी वाहतूककोंडी  होऊ नये यासाठी ही स्वयंचलित यंत्रणा लागू करण्यात आली.

नवी दिल्ली : ज्या वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर नसेल त्या वाहनधारकांना १६ फेब्रुवारीपासून दुप्पट टोल द्यावा लागेल, असा निर्णय केंद्राय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने घेतला. वाहनावर फास्टॅग स्टिकर लावण्याची मुदत सोमवारी, १५ फेब्रुवारीला संपत आहे.महामार्गांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी वाहतूककोंडी  होऊ नये यासाठी ही स्वयंचलित यंत्रणा लागू करण्यात आली. १ जानेवारीपासून वाहनावर फास्टॅग स्टिकर लावण्याचे निर्देश दिले होते. तर १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु आता पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून ज्या वाहनांवर स्टिकर नसेल, त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. 

असे आहेत नवे नियम- वाहनचालकांनी ताशी २५ ते ३० किमी या वेगात टोलनाक्यावरील फास्टॅग मार्गिकेवर प्रवेश करावा- रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग पाहून त्याची पडताळणी केली जाईल- त्यानंतर वाहनाला पुढे जाता येईल- मार्गिकेतून बाहेर पडताना अधिक वेळ लागल्याल बूम बॅरियर वाहनावर कोसळेल- पडताळणी झाली नसल्यास वाहनधारकाने मार्गिकेतून वाहन बाजूला घेत टोलपावती घ्यावी- फास्टॅग वैध नसल्यास दुप्पट टोलआकारणी केली जाईल

यापुढे ‘फास्टॅग’ला मुदतवाढ नाही - गडकरीनागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या ‌‘फास्ट टॅग’ प्रणालीला यापूर्वी दोन-तीन वेळा मुदतवाढ दिली. बहुतांश महामार्गांवर हा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी झाला. आता कुठल्याही स्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाका