शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 22:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर विरोधी पक्षांना कमजोर केल्याचा आरोप केला. जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्याला केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असणार असल्याचा आरोप केला. 

केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडी, केरळमध्ये डावे, बंगालमध्ये तृणमूल, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी आणि दिल्लीमध्ये आपला कमजोर करण्याचे काम केले आहे. काँग्रेस होणारे काम बिघडवण्याचे काम करत आहे. या राज्यांत असे वाटत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपा नाही तर विरोधी पक्षांविरोधात निवडणूक लढवत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. 

केजरीवाल यांनी सांगितले की, मोदी कोणत्याही क्षेत्रात काहीही करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी बनावट राष्ट्रवादाचे ढोंग रचले आहे. त्यांचा राष्ट्रवाद देशासाठी धोक्याचा आहे. मोदींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 1000 पटींनी चांगले होते. मोदींकडे दाखवायला काही कामे नाहीत म्हणून मते मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

भाजपा आता सत्तेत येणार नाही. आमचा उद्देश मोदी आणि शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे हा आहे. यासाठी आम्ही कोणालाही समर्थन देण्यास तयार आहोत. महिन्यापूर्वी वाटत होते की दिल्लीमध्ये कडवी टक्कर मिळेल. मात्र, 10 दिवसांत ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2015 सारखे वातावरण दिसत आहे. जेव्हा आणि दिल्लीमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या. जर आम्ही सातही सीट जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

आप राज्यात केलेल्या कामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी