शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 22:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर विरोधी पक्षांना कमजोर केल्याचा आरोप केला. जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्याला केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असणार असल्याचा आरोप केला. 

केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडी, केरळमध्ये डावे, बंगालमध्ये तृणमूल, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी आणि दिल्लीमध्ये आपला कमजोर करण्याचे काम केले आहे. काँग्रेस होणारे काम बिघडवण्याचे काम करत आहे. या राज्यांत असे वाटत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपा नाही तर विरोधी पक्षांविरोधात निवडणूक लढवत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. 

केजरीवाल यांनी सांगितले की, मोदी कोणत्याही क्षेत्रात काहीही करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी बनावट राष्ट्रवादाचे ढोंग रचले आहे. त्यांचा राष्ट्रवाद देशासाठी धोक्याचा आहे. मोदींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 1000 पटींनी चांगले होते. मोदींकडे दाखवायला काही कामे नाहीत म्हणून मते मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

भाजपा आता सत्तेत येणार नाही. आमचा उद्देश मोदी आणि शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे हा आहे. यासाठी आम्ही कोणालाही समर्थन देण्यास तयार आहोत. महिन्यापूर्वी वाटत होते की दिल्लीमध्ये कडवी टक्कर मिळेल. मात्र, 10 दिवसांत ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2015 सारखे वातावरण दिसत आहे. जेव्हा आणि दिल्लीमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या. जर आम्ही सातही सीट जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

आप राज्यात केलेल्या कामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी