शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

...तर भविष्यात 500 रुपयांची मदत आणखी वाढू शकते; जेटलींचे अमेरिकेतून सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 19:15 IST

1 फेब्रुवारीला हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जेटलीच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला.

न्युयॉर्क : कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अमेरिकेमध्ये असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान शेतकरी मदत योजनेवर टीका होत असल्याच्या पार्श्वभुमीवर भविष्यात ही मदत आणी वाढू शकते, असे सुतोवाच केले आहे. 

शेतीमध्ये साधने वाढविण्यासोबत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली 500 रुपयांची दर महिन्याची मदतही वाढेल. राज्य सरकारेही स्थानिक पातळीवर या मदतीमध्ये भर टाकू शकतात. 

1 फेब्रुवारीला हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जेटलीच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 5 एकर खाली शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी दिवसाला 17 रुपये देऊन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्याची टीका केली होती. 

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना विरोधी नेत्यांनी आता परिपक्व व्हायला हवे, कॉलेजची नाही तर देशाची निवडणूक लढणार आहात, असा टोला हाणला. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीpiyush goyalपीयुष गोयलFarmerशेतकरी