शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पती शहीद झाल्यानंतर दोन दिवसांनी पत्नीने दिला मुलीला जन्म, म्हणाली पतीप्रमाणे हिलाही लष्करात पाठवेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 21:19 IST

जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ शनिवारी झालेल्या चकमकीत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. -

श्रीनगर  - जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ शनिवारी झालेल्या चकमकीत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. या तीन जवानांमध्ये लान्स नायक रंजित सिंह भुतियाल यांचाही समावेश होता. दरम्यान, रंजित सिंह यांच्या मृत्युनंतर दोन दिवसांनी त्यांची पत्नी शिंपू देवी हिने सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी "आपल्या मुलीनेही लष्करात जावे आणि वडलांप्रमाणेच देशसेवा करावी," अशी इच्छा या वीरपत्नीने पतीच्या निधनाचे दु:ख असतानाही व्यक्त केली. 

रामबन येथे मुलीला जन्म दिल्यानंतर ही वीरपत्नी म्हणाली की, माझ्या मुलीने लष्करात जाऊन आपल्या वडलांप्रमाणेच देशसेवा करावी, असे मला वाटले. शनिवारी सुंदरबनी येथे झालेल्या चकमकीत रंजित सिंह यांच्यासोबतच हवालदार कौशल कुमार आणि रायफलमॅन रजत कुमार यांनाही वीरमरण आले होते.  शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी विभागात हत्यारबंद दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी उडालेल्या चकमकीत जवानांनी दोन घुसखोरांना ठार मारले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. तसेच या चकमकीत सेनेचे तीन जवान शहीद झाले होते.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत