शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:06 IST

उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले.

वायनाड (केरळ) - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले. भारत देश हा एकसंध आहे. हा संदेश देण्यासाठी मी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे हे म्हणाले. प्रसारमाध्यमांश संवास साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''भारत देश हा एकसंध देश आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडून येथील भाषा आणि संस्कृतीचा अपमान कण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दक्षिण भारत केंद्रस्थानी यावा, असा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर जोरदार टीका होत आहे. मात्र राहुल गांधी यांनी डाव्या पक्षांवर टीका करणार नसल्याचे सांगिलते. ''वायनाड येथून लढायचे ठरवल्यापासून डाव्या पक्षातील बंधू-भगिनी माझ्यावर टीका करत आहेत, याची जाणीव मला आहे. मात्र माझ्या संपूर्ण प्रचारादरम्यान मी सीपीएम विरोधात एकही शब्द उच्चारणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक