शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

“अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करून पाहा;” नोटीसीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 20:09 IST

राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. त्या भाषणानंतर लोकसभेने राहुल गांधी यांना त्यांच्या असंसदीय वक्तव्याबद्दल नोटीसही बजावली आहे. आता राहुल यांनी त्या नोटीसवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आपण संसदेत काहीही चुकीचे बोललो नाही, लोक हवे असल्यास गुगलही करू शकतात,” असे ते म्हणाले.

“काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर सभागृहात भाष्य केले होते. मी माझा मुद्दा अतिशय शांतपणे आणि नम्रपणे मांडला होता, कोणतीही वाईट भाषा वापरली नाही. माझ्या बाजूने फक्त काही तथ्ये मांडली गेली. मी सांगितले की अदानी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर कसे जायचे आणि नंतर त्यांना मोठे कंत्राट मिळत असे. विमानतळावरील 30 टक्के वाहतूक अदानींद्वारे कशी नियंत्रित केली जाते,” असे म्हणत आपले संपूर्ण भाषण एडिट केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. अदानी आणि अंबानींबद्दल बोलणे हा पंतप्रधानांचा अपमान आहे असे आता दिसत असल्याचे ते म्हणाले.

… तेव्हाच भाषण हटवलं जातंआता सदनातील एखाद्याच्या भाषणात तथ्य नसले तरच एखादी गोष्ट काढून टाकली जाते, असा युक्तिवाद राहुल यांनी केला आहे. मात्र आपल्या बाजूची सर्व विधाने वस्तुस्थितीच्या आधारे देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आपल्याबद्दल खूप बोलले, पण ते असंसदीय वक्तव्य मानले जात नाही, यावरही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“पंतप्रधान म्हणतात माझे आडनाव गांधी का आणि नेहरू का नाही. म्हणजे पंतप्रधान थेट माझा अपमान करू शकतात, पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत. याचा अर्थ सत्य बाहेर येणार नाही असे नाही. भाषणादरम्यान माझा चेहरा आणि पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिला असता. ते किती वेळा पाणी प्यायले, हात कसे थरथरत होते. त्यांना वाटते की ते शक्तिशाली आहेत आणि लोक त्यांना घाबरती,” असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाGautam Adaniगौतम अदानी