शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Satara Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 18:20 IST

या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली-  पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 600 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगडमधल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचं मला दुःख आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.तसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तीव्र दुःख झालं आहे. प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी मी प्रार्थना करत आहे. तर राहुल गांधींनीही या अपघातातबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील रायगडमध्ये झालेल्या प्रचंड अपघातात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले. त्या दुर्दैवी घटनेबाबत मी दुःख आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करावी, असंही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आवाहन केलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSatara areaसातारा परिसरSatara Bus Accidentसातारा बघ अपघात