शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फक्त पत्नीला घाबरवण्यासाठी गळ्याला दोर बांधला, बॅलन्स गेला आणि सगळं संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 10:01 IST

Kanpur : गळ्यात दोरी बांधल्यानंतर पतीचं संतुलन अचानक बिघडलं आणि गळफास लागला. ज्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. हे बघून पत्नीने आरडाओरड सुरू केली.

Kanpur : मनुष्याचा उतावळेपणा आणि मूर्खपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात व्यक्तीच्या छोट्याशा चुकीमुळे त्याचा जीव गेला. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली. कोहना भागात रविवारी रात्री पत्नीसोबत वाद झाल्यानंतर एका पतीने तिला घाबरवण्यासाठी रूम बंद केली आणि आपल्याच गळ्यात गळफास टाकला. पण असं करणं पती-पत्नी दोघांनाही महागात पडलं.

गळ्यात दोरी बांधल्यानंतर पतीचं संतुलन अचानक बिघडलं आणि गळफास लागला. ज्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. हे बघून पत्नीने आरडाओरड सुरू केली. तेव्हा शेजारचे लोक धावत आले आणि त्यांना व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 28 वर्षीय मृत अमित दुबे एका डॉक्टरकडे कंपाऊंडर होता.

गेल्यावर्षी 10 फेब्रुवारीला शुक्लागंज येथील श्वेतासोबत त्याचं लग्न झालं होतं. रविवारी रात्री अमित दुबे नशेच्या स्थिती घरी आला तेव्हा पत्नी श्वेतासोबत त्याच्या कशावरून तरी वाद झाला. त्यानंतर वाद इतका वाढला की, तो आत्महत्या करतो असं म्हणाला आणि धमकी देत रूमचा दरवाजा आतून बंद केला. गळ्यात दोर बांधून तो पत्नीला घाबरवू लागला. अर्धा तास तो कधी गळफास बांधत होता तर कधी गळ्यातून काढत होता.

या दरम्यान बॅलन्स बिघडल्याने गळ्यातील दोरी घट्ट झाली आणि त्याला गळफास लागला. हे बघून पत्नी श्वेताने आरडाओरड केली. शेजारी लोक धावत आले आणि त्यांनी अमितला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू