शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बाप रे ! भंगार विकून रेल्वेनं कमावली 3 राज्यांतील 'बजेट' पेक्षाही मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:55 IST

गावखेड्यापासून ते राजधानी दिल्लीपर्यंत रेल्वेची कनेक्टीव्हीटी आहे. रेल्वेवर देशाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

नवी दिल्ली - भंगार विकून कोट्यवधींची कमाई केल्याची बातमी ऐकल्यावर कुणाच्याची भुवया उंचावतील. मात्र, ही घटना खरी आहे, रेल्वे विभागाने गेल्या 10 वर्षांपासूनची जमा रद्द विकून तब्बल 35,073 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे उत्तर पूर्वेतील तीन राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही ही रक्कम जास्त आहे. विकण्यात आलेल्या या रद्दीत काही डब्बे, रेल्वे ट्रॅक आणि जुन्या गाड्यांचाही समावेश आहे. 

रेल्वे मंत्रालयाने गेल्या 10 वर्षांत विकण्यात आलेल्या स्क्रॅप संदर्भातील एक माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, 2009-10 ते 2018-19 या कालावधीत विविध भंगार, स्कॅपची रेल्वे विभागाकडून विक्री करण्यात आली आहे. यातून रेल्वे विभागाला 35,073 कोटींची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे 10 वर्षात विकण्यात आलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कमाईतून रेल्वे विभागाला 11,938 कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठं रेल्वे जाळ असल्याचं सांगण्यात येतं. काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत भारतीय रेल्वेचं नेटवर्क पसरलं आहे. 

गावखेड्यापासून ते राजधानी दिल्लीपर्यंत रेल्वेची कनेक्टीव्हीटी आहे. रेल्वेवर देशाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत रेल्वे विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प काढण्यात येत होता. आता, रेल्वेच्या भंगार विक्रीतून मिळालेली रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा