शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सरकारे पाडण्यासाठी किती पैसे मोजले? निवडणूक रोख्यांतील पैशांतून सरकारे पाडली : काँग्रेसचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:47 IST

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : हिमाचलच्या जनतेने निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने का केला? अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन मावळते पंतप्रधान देतील का? मोदी सरकारने रेल्वे प्रकल्पांवर काम का केले नाही?, असे प्रश्न काँग्रेसने पंतप्रधानांना विचारले आहेत.

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हाताने विकलेल्या सहा आमदारांना विधानसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले. भाजपने निर्लज्जपणे त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत घाणेरडे राजकारण हे भाजपचे तत्व झाले आहे. गोव्यापासून सिक्कीमपर्यंत, महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि आता हिमाचल प्रदेश - कोणतेही राज्य त्यांच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. त्यांनी उघडपणे बेकायदेशीरपणे निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून देशातील सरकारांना पाडण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना किती पैसे मोजावे लागले? पक्षांतरासाठी प्रत्येक आमदाराला किती पैसे दिले? मावळते पंतप्रधान अभिमानाने भारताला “लोकशाहीची जननी” म्हणतात. त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि विश्वासघाताचा भारत मातेला अभिमान वाटेल का?, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी