शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारे पाडण्यासाठी किती पैसे मोजले? निवडणूक रोख्यांतील पैशांतून सरकारे पाडली : काँग्रेसचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:47 IST

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : हिमाचलच्या जनतेने निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने का केला? अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन मावळते पंतप्रधान देतील का? मोदी सरकारने रेल्वे प्रकल्पांवर काम का केले नाही?, असे प्रश्न काँग्रेसने पंतप्रधानांना विचारले आहेत.

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हाताने विकलेल्या सहा आमदारांना विधानसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले. भाजपने निर्लज्जपणे त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत घाणेरडे राजकारण हे भाजपचे तत्व झाले आहे. गोव्यापासून सिक्कीमपर्यंत, महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि आता हिमाचल प्रदेश - कोणतेही राज्य त्यांच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. त्यांनी उघडपणे बेकायदेशीरपणे निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून देशातील सरकारांना पाडण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना किती पैसे मोजावे लागले? पक्षांतरासाठी प्रत्येक आमदाराला किती पैसे दिले? मावळते पंतप्रधान अभिमानाने भारताला “लोकशाहीची जननी” म्हणतात. त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि विश्वासघाताचा भारत मातेला अभिमान वाटेल का?, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी