शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सरकारे पाडण्यासाठी किती पैसे मोजले? निवडणूक रोख्यांतील पैशांतून सरकारे पाडली : काँग्रेसचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:47 IST

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : हिमाचलच्या जनतेने निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने का केला? अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन मावळते पंतप्रधान देतील का? मोदी सरकारने रेल्वे प्रकल्पांवर काम का केले नाही?, असे प्रश्न काँग्रेसने पंतप्रधानांना विचारले आहेत.

इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हाताने विकलेल्या सहा आमदारांना विधानसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले. भाजपने निर्लज्जपणे त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत घाणेरडे राजकारण हे भाजपचे तत्व झाले आहे. गोव्यापासून सिक्कीमपर्यंत, महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि आता हिमाचल प्रदेश - कोणतेही राज्य त्यांच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. त्यांनी उघडपणे बेकायदेशीरपणे निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून देशातील सरकारांना पाडण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना किती पैसे मोजावे लागले? पक्षांतरासाठी प्रत्येक आमदाराला किती पैसे दिले? मावळते पंतप्रधान अभिमानाने भारताला “लोकशाहीची जननी” म्हणतात. त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि विश्वासघाताचा भारत मातेला अभिमान वाटेल का?, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी