शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नितीश कुमार यांनी आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:15 IST

Nitish Kumar : बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

पाटणा - बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

१९९४ - समता पार्टीची स्थापनाजनता दलात सक्रिय असलेल्या नितीश कुमार यांनी १९९४ मध्ये समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, ललन सिंह यांच्यासह समता पार्टी स्थापन केली. १९९५ च्या निवडणुकीवेळी त्यांनी डाव्यांशी युती केली, मात्र पराभूत झाले.१९९६ : एनडीएत प्रवेशपराभवानंतर डाव्यांशी फारकत घेत १९९६ मध्ये एनडीएत आले. २०१३ पर्यंत १७ वर्षे ते भाजपसोबत होते. २०१३ : एनडीएतून बाहेर२०१४ च्या लोकसभेसाठी भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदी यांना पुढे केल्याने नितीश कुमार यांचा भ्रमनिरास झाला. ते स्वबळावर लढले. परंतु जदयूला २ जागा जिंकता आल्या.२०१५ - काँग्रेस-राजदशी युती२०१५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी काँग्रेस-राजदशी युती केली. भाजपचा पराभव करत त्यांनी सरकार स्थापन केले.२०१७ : भाजपशी पुन्हा युतीतेजस्वी यादव यांचे आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आल्याने कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या निवडणुकीत जेडीयूला ४३ जागा, तर भाजपला ७४ जागा मिळाल्या. २०२२ : पुन्हा महागठबंधनकडे भाजपसोबतची युती तोडत नितीश कुमार पुन्हा एकदा महागठबंधनकडे आले. राजद, काँग्रेससोबत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वतःकडे ठेवली. आता त्यांनी भाजपशी हातमिळवणीची तयारी केली आहे.यंदा भूमिका का बदलली? - ‘इंडिया’चे संयोजकपद न मिळणे - जागावाटपाबाबत होणारा विलंब - इंडिया’त राजकीय भवितव्य नाही- भाजपच्या दिशेने असलेले राजकीय वारे - प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार