शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

फटाके उद्योगातील लोकांवर आम्ही बेकारी कशी लादू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:27 IST

बंदी आदेशांनंतर सुप्रीम कोर्टासच पडला प्रश्न

नवी दिल्ली : मोठ्या आवाजाच्या आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर सरसकट बंदी घालून फक्त पर्यावरणस्नेही ‘हरित फटाक्यां’च्या उत्पादन व विक्रीचा आदेश गेल्या आॅक्टोबरमध्ये देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयास कायदेशीर परवाना घेऊन केल्या जाणाºया या उद्योगातील हजारो लोकांच्या पोटावर आपण पाय कसा काय आणू शकतो, असा प्रश्न मंगळवारी पडला.फटाक्यांवरील बंदीचा आदेश आता निवृत्त झालेल्या न्या. ए.के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला होता. मंगळवारी हा विषय भविष्यात सरन्यायाधीश होणाºया न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे आला तेव्हा न्या. बोबडे यांनी आधीच्या निकालाच्या पूर्णपणे विपरीत मत व्यक्त केले. न्या. बोबडे म्हणाले की, फटाक्यांचे कारखाने बंद केले, तर त्यामुळे ज्यांच्यावर बेकारीची पाळी येईल. त्यांना आम्ही (न्यायालय) रोजगार देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, वा अन्य मदतही करू शकत नाही. ते म्हणाले की, न्यायालयास रोजगार देता येत नसतील, तर ज्याने असलेले रोजगार संपुष्टात येतील, असे आदेशही न्यायालयाने देणे योग्य होणार नाही.तिढा कायम, कारखाने बंदन्यायालयाने फक्त ‘हरित फटाके’ बनविण्याचा व वाजविण्याचे बंधन तर घातले; पण हे फटाके नेमके कसे बनवायचे याचा तिढा गेल्या पाच महिन्यांत सुटलेला नाही. त्यामुळे एरवी आगामी हंगामाची मागणी पूर्ण करण्याची लगीनघाई सुरू व्हायचे दिवस असूनही दक्षिण भारतातील व खासकरून शिवकाशीचे फटाक्याचे कारखाने अद्याप बंदच आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय