शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:07 IST

ई-जनगणनेमुळे अधिक विश्वासार्ह आणि अचूक माहिती गोळा होईल; शाह यांना विश्वास

नवी दिल्ली: जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. पुढील जनगणना ई-जनगणना असेल. त्यामुळे जनगणना शत-प्रतिशत योग्य होईल, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

गुवाहाटीतील अमीगावात अमित शाहांनी जनगणना केंद्राचं उद्घाटन केलं. १८ वर्षांवरील व्यक्तींचं नाव मतदारयादीत जोडण्यात येईल आणि मृत्यूनंतर व्यक्तीचं नाव हटवण्यात येईल. यामुळे नाव/पत्ता बदलणं सोपं होईल. सगळ्याच नागरिकांचा यामध्ये समावेश होईल, अशी माहिती शाह यांनी दिली.

जन्म आणि मृत्यू नोंदणीला जनगणनेसोबत जोडण्यात येईल. २०२४ पर्यंत प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी होईल. त्यामुळे देशाची जनगणना आपोआप अपडेट होईल. पुढील ई-जनगणना येणाऱ्या २५ वर्षांच्या धोरणांना आकार देईल, असं शाह म्हणाले. सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यावर मी आणि माझं कुटुंब सर्वप्रथम ऑनलाईन तपशील भरू, असं त्यांनी सांगितलं.

धोरण निर्मितीत जनगणनेची महत्त्वाची भूमिका असते. विकास, एससी, एसटीची स्थिती नेमकी काय आहे, ते जनगणनाच सांगू शकते. डोंगराळ भागात, शहरांमध्ये, गावांमध्ये लोकांची जीवनशैली कशी आहे, याची माहिती जनगणतेनूच समजते, असं शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह