शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 17:51 IST

या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

नवी दिल्ली -  वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी देशभरात होळी साजरी केली जाते. आजच्या दिवशी होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. पण भारतात अशी काही ठिकणे आहेत की तिथे वर्षानुवर्षे होळी साजरी केली जात नाही. कुठे साधूच्या शापामुळं तर कुठे महामारीमुळं काही ठिकाणी राजाचे भूत असल्यामुळं होळी साजरी केली जात नाही. 

झारखंड राज्यातील बोकारो येथील कसमार ब्लॉक स्थित दुर्गापूर गावात गेली 100 वर्षांपासून होळीच साजरी केली नाही. या गावची लोकसंख्या 9 हजार आहे.  होळी साजरी केली तर गावात महामारीसारखा आजार पसरेल आणि गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळेल, या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

येथील लोकांच्या मनातील भीतीला आणि या अंद्धश्रेद्देला खतपाणी घालणारी दंतकथा आहे.  साधारण एक दशकापूर्वी दुर्गापूर गावात राजा दुर्गाप्रसाद यांचे राज्य होते. त्यांना होळी सण आवडायचा. मात्र एका वर्षी होळीच्या दिवशीच राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर या गावातील लोकांनी कधीच होळी साजरी करू नये, असा आदेशच आपल्या मृत्यूपूर्वी राजाने दिला होता. योगायोगाने राजाचा मृत्यू एका युद्धात झाला, तोही होळीच्याच दिवशी. आणि तेव्हापासून या गावात आजही होळी साजरी केली जात नाही. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी