शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 17:51 IST

या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

नवी दिल्ली -  वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी देशभरात होळी साजरी केली जाते. आजच्या दिवशी होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. पण भारतात अशी काही ठिकणे आहेत की तिथे वर्षानुवर्षे होळी साजरी केली जात नाही. कुठे साधूच्या शापामुळं तर कुठे महामारीमुळं काही ठिकाणी राजाचे भूत असल्यामुळं होळी साजरी केली जात नाही. 

झारखंड राज्यातील बोकारो येथील कसमार ब्लॉक स्थित दुर्गापूर गावात गेली 100 वर्षांपासून होळीच साजरी केली नाही. या गावची लोकसंख्या 9 हजार आहे.  होळी साजरी केली तर गावात महामारीसारखा आजार पसरेल आणि गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळेल, या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

येथील लोकांच्या मनातील भीतीला आणि या अंद्धश्रेद्देला खतपाणी घालणारी दंतकथा आहे.  साधारण एक दशकापूर्वी दुर्गापूर गावात राजा दुर्गाप्रसाद यांचे राज्य होते. त्यांना होळी सण आवडायचा. मात्र एका वर्षी होळीच्या दिवशीच राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर या गावातील लोकांनी कधीच होळी साजरी करू नये, असा आदेशच आपल्या मृत्यूपूर्वी राजाने दिला होता. योगायोगाने राजाचा मृत्यू एका युद्धात झाला, तोही होळीच्याच दिवशी. आणि तेव्हापासून या गावात आजही होळी साजरी केली जात नाही. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी