शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Hindu People in Kashmir: "जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत"; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:55 IST

"जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात"

Hindu People in Kashmir : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी संघटना काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांकडून अशा हत्या दिवसेंदिवस होत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी खोऱ्यात राहणार्‍या हिंदूंसह दुर्बल घटकातील नागरिकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले पाहिजे, असा सल्ला दिला.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी आज तकशी संवाद साधताना सांगितले की, सर्वप्रथम ISI कशाप्रकारे हे हल्ले करत आहेत त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक जनता आणि पोलीस यांच्यात समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील हिंदूंसह दुर्बल घटकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास ते स्वतःचा बचाव करू शकतील. कारण जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था करावीच लागेल, असेही ते म्हणाले.

स्वत:चे रक्षण करण्यासाठी लोकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यापूर्वी त्या संबंधी सर्व खबरदारी घ्यावी लागेल. जनते स्वसंरक्षासाठी देण्यात येणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागणार नाहीत, हेही पाहावे लागेल. या सर्व गोष्टींवर काम करून नियोजन केल्यास जनतेचे भले होईल. कारण काश्मिरींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशी काही पावले उचलणे आवश्यक आहे, असेही वैद्य यांनी विशेषकरून नमूद केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduहिंदूPoliceपोलिसTerrorismदहशतवाद