शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:27 IST

तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, भारतातील बेरोजगारीबाबत केलेल्या एका नव्या विश्लेषणात सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराचे संकट समोर आले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असलेल्या जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी हे विश्लेषण केले असल्याचे रमेश यांनी सांगितले.

काँग्रेसचा आरोप३० वर्षांहून अधिक काळात प्रथमच पगार मिळणाऱ्या कामगारांचा वाटा कमी झाला आहे.५% कमाई ग्रामीण मजुरांची कमी झाली आहे.२० टॉप कंपन्या ९० टक्के नफा कमावत आहेत, तर भारतातील इतर लाखो कंपन्यांचा नफा केवळ १० टक्के आहे.२०१४ मध्ये टॉप २० कंपन्यांचा नफा केवळ ४० टक्के होता.२०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने दरवर्षी १ लाख कोटींचे नुकसान होत आहे.

आम्ही तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी काम करतो. आर्थिक असमतोल, नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी