शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:27 IST

तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, भारतातील बेरोजगारीबाबत केलेल्या एका नव्या विश्लेषणात सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराचे संकट समोर आले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असलेल्या जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी हे विश्लेषण केले असल्याचे रमेश यांनी सांगितले.

काँग्रेसचा आरोप३० वर्षांहून अधिक काळात प्रथमच पगार मिळणाऱ्या कामगारांचा वाटा कमी झाला आहे.५% कमाई ग्रामीण मजुरांची कमी झाली आहे.२० टॉप कंपन्या ९० टक्के नफा कमावत आहेत, तर भारतातील इतर लाखो कंपन्यांचा नफा केवळ १० टक्के आहे.२०१४ मध्ये टॉप २० कंपन्यांचा नफा केवळ ४० टक्के होता.२०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने दरवर्षी १ लाख कोटींचे नुकसान होत आहे.

आम्ही तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी काम करतो. आर्थिक असमतोल, नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी