शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:27 IST

तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, भारतातील बेरोजगारीबाबत केलेल्या एका नव्या विश्लेषणात सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराचे संकट समोर आले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असलेल्या जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी हे विश्लेषण केले असल्याचे रमेश यांनी सांगितले.

काँग्रेसचा आरोप३० वर्षांहून अधिक काळात प्रथमच पगार मिळणाऱ्या कामगारांचा वाटा कमी झाला आहे.५% कमाई ग्रामीण मजुरांची कमी झाली आहे.२० टॉप कंपन्या ९० टक्के नफा कमावत आहेत, तर भारतातील इतर लाखो कंपन्यांचा नफा केवळ १० टक्के आहे.२०१४ मध्ये टॉप २० कंपन्यांचा नफा केवळ ४० टक्के होता.२०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने दरवर्षी १ लाख कोटींचे नुकसान होत आहे.

आम्ही तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी काम करतो. आर्थिक असमतोल, नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी