शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

देशभरात २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा; बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून १५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 06:39 IST

गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.

नवी दिल्ली : येत्या २४ तासांत झारखंड वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये हवामान विभागाने (आयएमडी) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआर आणि दक्षिणेकडील केरळ राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्ये गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी वीज पडून १५ जणांचा मृत्यू झाला. 

गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. २९ जून ते ५ जुलैदरम्यान बिहारमध्ये १३४ मिमी, गुजरातमध्ये १३३ मिमी आणि उत्तर प्रदेशमध्ये ७८ मिमी पाऊस झाला. छत्तीसगडमध्ये या काळात केवळ ३६ मिमी पाऊस झाला.

राजस्थानात १४२% जास्त पाऊसराजस्थानमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा १४२ टक्के जास्त पाऊस झाला. बिपोरजॉयमुळे राजस्थानमध्ये जून महिन्यात १५६ मिमी पाऊस झाला. कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ३५ मदत केंद्रांसह ४८ पाणबुडे तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसIndiaभारत