शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

देशभरात २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा; बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून १५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 06:39 IST

गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.

नवी दिल्ली : येत्या २४ तासांत झारखंड वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये हवामान विभागाने (आयएमडी) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआर आणि दक्षिणेकडील केरळ राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्ये गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी वीज पडून १५ जणांचा मृत्यू झाला. 

गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. २९ जून ते ५ जुलैदरम्यान बिहारमध्ये १३४ मिमी, गुजरातमध्ये १३३ मिमी आणि उत्तर प्रदेशमध्ये ७८ मिमी पाऊस झाला. छत्तीसगडमध्ये या काळात केवळ ३६ मिमी पाऊस झाला.

राजस्थानात १४२% जास्त पाऊसराजस्थानमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा १४२ टक्के जास्त पाऊस झाला. बिपोरजॉयमुळे राजस्थानमध्ये जून महिन्यात १५६ मिमी पाऊस झाला. कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ३५ मदत केंद्रांसह ४८ पाणबुडे तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसIndiaभारत