शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अण्णा हजारे आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:38 IST

अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपली आश्वासने पाळत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अण्णा हजारे यांनी सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार भाव देण्यासंदर्भात अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना तब्बल ३0 पत्रे लिहिली. दिल्लीच्या रामलीला मैदानात मार्चमध्ये केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने ११ मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी पुन्हा अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला ७ पत्रे लिहिली; पण अण्णांना साधे उत्तरही दिले नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपा