शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अण्णा हजारे आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:38 IST

अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपली आश्वासने पाळत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अण्णा हजारे यांनी सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार भाव देण्यासंदर्भात अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना तब्बल ३0 पत्रे लिहिली. दिल्लीच्या रामलीला मैदानात मार्चमध्ये केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने ११ मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी पुन्हा अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला ७ पत्रे लिहिली; पण अण्णांना साधे उत्तरही दिले नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपा