शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:07 IST

हाथरस येथील घटनेनंतर आता धक्कादायक खुलासे होत आहेत. सूरजपाल सिंह जाटव यांनी २४ मे २०२३ रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टला दिली.

हाथरसमधील सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. बाबा भक्तांकडून पैसे घेत नव्हते तरीही त्यांची प्रत्येक शहरात मोठी मालमत्ता आहे. या बाबांची भक्तांमध्ये वेगवेगळी नाव आहेत. नारायण साकार हरी, विश्व हरी, भोले बाबा पण त्यांचे खरे नाव सूरजपाल सिंह जाटव आहे. वय सुमारे ५८ असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार!

सूरजपाल सिंह जाटव हे त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचा पेहराव पाहून ते बाबा आहेत असे कोणीही म्हणू शकत नाही आणि अनेक राज्यात त्यांचे हजारो भक्त आहेत. आता हळूहळू बाबांचे रहस्य उघड होत आहे. हातरस दुर्घटनेनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, मात्र एफआयआरमध्ये बाबांचे नाव नाही. एफआयआरमध्ये नाव नसतानाही बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सध्या उत्तर प्रदेश व्यतिरिक्त उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली आणि देशाच्या इतर भागातही बाबांचे भक्त आहेत. जे आशीर्वाद घेण्यासाठी सत्संगाला येत होते. सूरजपाल सिंह जाटव हे एटा जिल्ह्यापासून वेगळे झालेल्या कासगंजमधील पटियाली येथील बहादूरनगर गावचे रहिवासी आहेत. तसे, आता बाबा कधीतर गावी जातात. मात्र बहादूरनगर हे बाबांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असून येथे दररोज लोकांची मोठी गर्दी होत असते. बाबांचे इथे मोठे साम्राज्य आहे.

बहादूरनगरमध्ये बाबा चॅरिटेबल ट्रस्ट असून, येथे शेकडो लोक काम करतात. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, बाबांच्या नावावर २०-२५ एकर जमीन आहे, तिथे शेती केली जाते. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची ट्रस्टचे लोक काळजी घेतात. बहादूरनगर ट्रस्टमध्ये महिला सेविकांची संख्याही मोठी आहे. बाबांचे आश्रम उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय बाबांचे अनेक राज्यात ठिकाणही आहेत.

भोले बाबा त्यांच्या भक्तांकडून कोणतेही दान, दक्षिणा किंवा प्रसाद घेत नाहीत. पण असे असूनही त्यांचे अनेक आश्रम स्थापन झाले आहेत. उत्तर प्रदेशात इतरही अनेक ठिकाणी मालकीच्या जमिनीवर आश्रम स्थापन करण्याचे दावे केले जात आहेत. विशेषत: पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये बाबांचे अनेक एकर जागेवर आश्रम आहेत, जेथे सतत सत्संगाचे कार्यक्रम होतात. बाबांच्या अनुयायांपैकी सर्वात मोठा वर्ग अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस