शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, मुख्यमंत्री खट्टर यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:43 IST

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

चंदीगड : हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.खट्टर यांनी शुक्रवारी फतेहाबाद येथे एका कार्यक्रमात हे विधान केले. ते म्हणाले की, जर मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असेल तर, अडचणी येतात. आमचे सहकारी ओ. पी. धनखडजी म्हणाले होते की, नवरी मुलगी बिहारहून आणावी लागेल. पण, काही जण म्हणाले, काश्मीर खुले झाले आहे. त्यामुळे नवरी मुलगी काश्मीरमधून आणली जाईल. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तर, प्रश्न असा आहे की, मुला-मुलींच्या संख्येत समानता राहिली तर, समाजात संतुलन कायम राहील.विशेष म्हणजे, धनखड यांनी २०१४ मध्ये असे विधान केले होते की, जर हरियाणात मुलांना योग्य जोडीदार मिळत नसेल तर, ते बिहारमधून त्यांच्यासाठी नवरी मुलगी आणतील. हरियाणात मुला- मुलींच्या संख्येत विषमता असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न अनेकदा गंभीर बनलेला आहे.आरएसएसच्या विचारसरणीचा परिणाम : राहुल गांधीकाश्मिरी महिलांबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आरएसएसचे प्रशिक्षण एका व्यक्तीच्या विचाराला कसे वळण देतात याचे उदाहरण आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, खट्टर यांचे वक्तव्य निंदणीय आहे. महिला काही संपत्ती नाही की, पुरुष त्यांच्यावर मालकीहक्क सांगू शकेल.

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री